हा सामना इंदूर येथे होणार असून येथे काही दिवसांपासून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळेच पाऊस आता या कसोटी सामन्यासाठी खलनायक ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. ...
महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भारतीय संघाने विशेष विमान करत नागपूर सोडले आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. ...