लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी - Marathi News | ATS Police Sub-Inspector Mahebub Gallekatu awarded President's Medal Outstanding Performance in German Bakery Blast Case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले. ...

पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | President's Medal to PSI Devidas Bund | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक

पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड हे सशस्त्र पोलीस शिपाई पदावर १ मे १९९९ रोजी राज्य राखीव पोलीस बल, गट नागपूर येथे भरती झाले. ...

मोराच्या पिसाऱ्यातून साकारला अमृतमहोत्सवी तिरंग्याचा अविष्कार - Marathi News | The Amritmahotsavi tricolor made from peacock feathers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोराच्या पिसाऱ्यातून साकारला अमृतमहोत्सवी तिरंग्याचा अविष्कार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून तब्बल ७५ मोर तिरंगी पिसाऱ्याच्या नृत्याविष्कारातून साकारण्याचा संकल्प केला आहे. ...

Independence Day: ७५ वर्षांत घेतले गेले हे मोठे राजकीय निर्णय, ज्यांनी बदलली देशाची दिशा - Marathi News | Independence Day: Major political decisions taken in 75 years, which changed the direction of the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ वर्षांत घेतले गेले हे मोठे राजकीय निर्णय, ज्यांनी बदलली देशाची दिशा

India Independence Day: भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ७५ वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. ज्यामधील काही निर्णयांचा देशाच्या जडणघडणीमध्ये मैलाचा दगड ठरले. काही निर्णयांनी देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वाटचा ...

मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज  - Marathi News | 25000 Citizens Participate in Malad to Borivali Tricolor Yatra, 1.25 km Tricolor Flag in Rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज 

उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...

38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद - Marathi News | Indian Soldier's body found after 38 years; Martyred during Operation 'Meghdoot' in siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. ...

आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत - Marathi News | We don't want to create an imperialist india The real history of India will come in textbooks says Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ...

Independence Day: १५ ऑगस्टला राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का करतात ध्वजारोहण? हे आहे खास कारण - Marathi News | Independence Day: There is a special reason why the Prime Minister and not the President hoists the flag on August 15 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टला राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का करतात ध्वजारोहण? हे आहे खास कारण

Independence Day: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या खास औचित्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत. आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले होते. मात्र १५ ऑगस्ट आणि ...