चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली. ...
वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे. ...
Nirmala Sitharaman: आयकर प्रणालीतील बदलांनंतर आता सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलीये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली. ...