मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा ८ वर्षांचा दुष्काळ WTC Finalमध्ये संपवेल, असा अंदाज अनेक एक्स्पर्टनी व्यक्त केला होता. ...
मोदी सरकारसोबतच्या संबंधांबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमीच गोंधळलेले पाहायला मिळाले आहेत. नुकतंच एका अमेरिकी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केलं. ...