लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी - Marathi News | In Aurabagabad, 90 percent divyanga Atharva Gopal wants to be IAS | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी

दहावीत ९० टक्के तर बारावीत मिळवले ८५.६९ टक्के गुण ...

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत ७,८६४ अर्ज दाखल - Marathi News | So far 7,864 applications have been filed from HSC students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत ७,८६४ अर्ज दाखल

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक छायांकित प्रतींची मागणी; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच काउंटर्स ...

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करणार - Marathi News | Completion of the re-evaluation process of HSC students at the war level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करणार

१२ वीच्या परीक्षा पद्धतीचा पॅटर्न यंदा बदलला आहे. ...

प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली - Marathi News | Farmers are relieved of the dreams of the daughter and the hospitality to go to the administrative service | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आ ...

मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी - Marathi News | HSC results for Mantha taluka 81%; This time the girl's bet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे. ...

यावर्षी १२.१८ टक्क्यांनी घसरला जिल्ह्याचा बारावीचा निकाल - Marathi News | This year, 12.18 per cent fall due to District HSC | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यावर्षी १२.१८ टक्क्यांनी घसरला जिल्ह्याचा बारावीचा निकाल

बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल यावर्षीही सर्वात कमी लागला आहे. गेल्यावर्षीही हा क्रम कायम ठेवताना जिल्ह्यातील ८०.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र यावर्षी अजून १२.१८ टक्क्यांनी निकालाची टक ...

भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा - Marathi News | Blind employment opportunities for the future | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा

काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी सकाळी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्या ...

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश - Marathi News | Umesh's success in the hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश

लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. ...