महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
HSC Exam Result, Nashik: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आ ...
Nagpur HSC Result News: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण पूर्वशी बागडे या प्रतिभावंत विद्यार्थिनीने खरी करून दाखविली. ७५ टक्के नेत्रदोष असतानाही तिने अथक परिश्रम घेऊन इयत्ता बारावीच्या कला शाखेमध्ये ६७.८३ टक्के गुण मिळविले. तिच्या आत्मविश ...
HSC Exam Result: १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे . ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे . ...