डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे. ...
Agriculture Success Story : नोकरी काय करायची, त्यात मन न रमल्याने चक्क नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरणाऱ्या रुधाणा (ता. खामगाव) येथील शिक्षकाची यशगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो. ...
Amba Pik Vima Yojana नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. ...
येथील उपबाजारात शनिवारपासून (दि. २२) सकाळी ११ वाजता चालू वर्षीच्या हंगामातील चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वासराव आटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ...