यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत. ...
येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे. ...
तो नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा पत्ता न लागल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत. ...
एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ...
थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, ...
पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. येथील लाेकांनी अाता पुन्हा एकदा अापली घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. there homes are standing from the ash ...
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्य समोर ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुटुंबासाठी पहिले घर खरेदी करणाºया ग्राहकांना २ लाख ६७ हजार अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, क ...