मनमाड : शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव, ता. नांदगाव येथील एका शेतकरी असलेल्या आदिवासी कुटुंबाने शासनाने दिलेल्या घरकुलाखालून कुठलीही परवानगी न घेता इंधनाची पाईपलाईन टाकल्याने घरासह कुटुंबाला धोका निर्माण झाला असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास कु ...
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...
घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत. ...
अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांना घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी डोंगरी व नक्षलप्रवण भागात प्रति घरकूल एक लाख ४२ हजारांचा निधी दिला जातो. ...
साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...