देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. ...
मेल ऑनलाइननुसार, 'डायना : हर लास्ट समर' मध्ये पोलार्डने दावा केला आहे की, प्रिंसेस ऑफ वेल्स डायना ही जेमीमा गोल्डस्मिथसोबत पाकिस्तानात राहण्याबाबत बोलत होती. ...
कामाबाबत बघा किंवा त्याच्या रिअल लाइफबाबत दिलीप कुमार यांच्या जगण्याला अनेक पैलू आहेत. दिलीप कुमार यांचं खाजगी जीवन खासकरून मधुबाला आणि त्यांच्या नात्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ...
सुरुवातीचे धाडसी दर्यावर्दी आपल्या होड्या समुद्रात झोकून द्यायचे, पण किनारा नजरेपलिकडे गेला तर काय अनर्थ होईल ते माहीत असल्यामुळे समुद्राच्या कडेकडेनं आपली होडी हाकारायचे. ...