औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. ...
सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ...
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर ...
परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या कारखान्यावर बैलगाड्या चालवायच्या असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील एका व्यापा-यास गंडविणा-या बीड जिल्ह्यातील तिघांवर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
आणीबाणीची स्थिती ओळखत तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने जीवाची बाजी लावत पळत जात त्या भोळसर व्यक्तीला तेथून बाजूला केले क्षणार्धात त्याचे प्राण वाचवले. ...
संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी ...
शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यां ...