लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

सततच्या नापिकीला कंटाळून नालेगाव येथे शेतकर्‍याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Nalegaon, bored with constant nupties | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सततच्या नापिकीला कंटाळून नालेगाव येथे शेतकर्‍याची आत्महत्या

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे  सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.  ...

वरुड येथे ग्रामपंचायत सदस्याच्या पती व सास-याने ग्रामसेवकास बदडले   - Marathi News | At Varud, the husband and father-in-law of the Gram Panchayat member beaten Gramsevak | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वरुड येथे ग्रामपंचायत सदस्याच्या पती व सास-याने ग्रामसेवकास बदडले  

सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.   ...

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुडगूस; पोलिसांनी दोन पथक नेमले - Marathi News | Thieves in Hingoli district; Police appointed two teams | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुडगूस; पोलिसांनी दोन पथक नेमले

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर ...

मध्य प्रदेशातील व्यापा-यास बीडच्या मुकादमाने ३ लाखाला गंडविले  - Marathi News | Beed's predecessor in Madhya Pradesh shocked 3 lacs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्य प्रदेशातील व्यापा-यास बीडच्या मुकादमाने ३ लाखाला गंडविले 

परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या कारखान्यावर बैलगाड्या चालवायच्या असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील एका व्यापा-यास गंडविणा-या बीड जिल्ह्यातील तिघांवर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

वसमत तालुक्यात सततच्या नापीकीला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या  - Marathi News | Farmer's suicide in spite of constant napakila in Vasmat taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात सततच्या नापीकीला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या 

वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

' नशीब बलवत्तर ' म्हणून तो वाचला ! रेल्वे रुळावरून चालणा-या भोळसर व्यक्तीचे प्राण वाचविण्यात वाहतूक पोलिसाला यश - Marathi News | As 'luck fortnight', he read it! Traffic Police's success to save the life of an innocent person walking through the railway track | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :' नशीब बलवत्तर ' म्हणून तो वाचला ! रेल्वे रुळावरून चालणा-या भोळसर व्यक्तीचे प्राण वाचविण्यात वाहतूक पोलिसाला यश

आणीबाणीची स्थिती ओळखत तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने  जीवाची बाजी लावत पळत जात त्या भोळसर व्यक्तीला तेथून बाजूला केले क्षणार्धात त्याचे प्राण वाचवले. ...

हिंगोली येथील विभागीय क्रीडास्पर्धेचा समारोप; सांघीक खेळात किनवट-धारणी-कळमनुरी संघांची बाजी  - Marathi News | Hingoli Divisional Sports Championship concludes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली येथील विभागीय क्रीडास्पर्धेचा समारोप; सांघीक खेळात किनवट-धारणी-कळमनुरी संघांची बाजी 

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी ...

कृषीउत्पन्न बाजार समितीने शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे - सुभाष देशमुख   - Marathi News | Agricultural Produce Market Committee should work as a focal point for the farmers - Subhash Deshmukh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृषीउत्पन्न बाजार समितीने शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे - सुभाष देशमुख  

शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यां ...