परिसरात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना ‘खरुज’ या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची मोठी संख्या वाढली असल ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांन ...
यंदा वाळूघाटांचे लिलाव अपेक्षित प्रमाणात न झाल्याने व त्यातून चांगला महसूल न मिळाल्याने महसूल विभागाची उद्दिष्टपूर्ती अवघड बनली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने गौण खनिजासह इतर बाबींतूनही चांगला महसूल गोळा करून ९0 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. उर्वरित आठ दि ...
जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे ...
हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले. ...
जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले. ...
राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...
महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी वीजबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्तीसाठी अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करता येणे सहज सोपे झाले असून मा ...