तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली ये ...
राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला. ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे. ...
मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळापासून काढलेल्या मिरवणुकीत तरुणाई हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती ...
तालुक्यातील घोटा देवी येथे हळद घोळत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमी शेतक-यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
शहरातील विविध भागातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये जवळपा ७ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार त्यांचा सर्वे करुन अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर अजून ३५० घरकुलांचे प्रस्ताव तया ...