शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्य ...
कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतक-यांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
१३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. ...
वसमत तालुक्यातील पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाचे रहस्य उलगडले असून दारू पाजून दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. ...
सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच वेग- वेगळ्या अडचणीने चर्चेत राहते. येथे अधून - मधून उद्भवणारा पाण्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. आता तर चक्क शस्त्रक्रिया विभागातच पाणी नसल्याने रात्रीच्या वेळी प्रसुती आलेल्या महिलाची मोठी हेळसांड होण् ...
इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली. ...