लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. ...
दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे ...
हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्य ...