भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले. ...
मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...
या जगात आईपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, परमेश्वरापेक्षाही आई मोठी आहे. तिन्ही जगावर तुमचे राज्य असले तरी आईविना माणूस भिकारीच असतो. आईच सुखाचा सागर आहे, असे मत नर्सी नामदेव येथे संगीत रामायण कथेत हभप रामराव महाराज ढोक यांनी २९ जानेवारी रोजी बोलताना व्य ...