शहरातील गांधी चौक येथे २६ डिसेंबर रोजी जमीयते उलेमा- ए-हिन्दचे प्रदेशाध्यक्ष हजरत मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय एकता व अखंडता संमेलन घेण्यात आले. ...
सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...
शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे ...
सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली. ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, ज ...
जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...