कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे जीपीएफचे प्रस्ताव जि.प.च्या अर्थविभागात दोन महिन्यापासून पडून आहेत. प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. ...