तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावां ...
गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची ...
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच ...
साठवलेली वाळू खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी छापा मारून जप्त केली. या पाच ब्रास वाळूसाठ्यासाठी पाच पावत्या प्रशासनाकडे दाखल केल्या पण त्यापैकी एक पावती खरी तर चार बनावट आढळल्या. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०१७ मधील मुलाखतीच्या गुणदानात गोंधळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांच्या तुलनात्मक तक्त्याचा त्यासाठी दाखला दिला असून चौकशी झाल्यास बिंग फुटू शकते. ...
जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयातील संगायो, इंगायो विभागातील लिपिकास दप्तर दिरंगाई कारभारामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश काढला आहे. ...
जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू वाहतूक बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडत असल्याचे चित्र आहे. शासकीय कामांनाही याचा फटका बसत असून कंत्राटदार वाळू लागणारी कामेच घेत नसल्याचे चित्र आहे. खाजगी बांधकामे तर ठप्पच आहेत. ...