लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य' - Marathi News | bangladesh hindu murder Dipu Chandra Das witness revealed shocking account murder false accusations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'

Dipu Chandra Das : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीपू चंद्र दासच्या हत्येने संपूर्ण देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप - Marathi News | BJP Mamata Banerjee bangladesh violence bengal issue tmc odisha labor murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर आरोप

BJP And Mamata Banerjee : भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा - Marathi News | bagheshwar dham dhirendra Shastri warning said if hindus do not unite in time India will be like Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा

Dheerendra Shastri Bangladesh Hindu: बांगलादेशात सातत्याने हिंदू लोकांवर हल्ले होत आहेत. ...

"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | bjp press conference claims atrocities on hindus in bangladesh also attacks mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ममता सरकार हिंदूंवर लाठ्या चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ...

बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली - Marathi News | Bangladesh Violence: Atrocities against Hindus increased in Bangladesh; Fundamentalists burned Hindu houses in Chittagong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली

Bangladesh Violence: प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी यासंदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ...

हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान - Marathi News | In Mira Bhayandar, Nitesh Rane made the statement, "Anyone who looks at the Hindu nation with a crooked eye will not be able to walk on two legs." | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान

आमच्या हिंदू राष्ट्राकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितले तर तो दोन पायावर शुक्रवारी चालणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं. ...

भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले? - Marathi News | It is wrong to look at RSS through BJP's eyes; Why did RSS chief Mohan Bhagwat make such a statement? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?

संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...

'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Mohan Bhagwat on Bangladesh: 'Hindus must Unite', RSS chief Mohan Bhagwat's big statement on Hindu atrocities in Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

Mohan Bhagwat on Bangladesh: ' हिंदूंकरिता भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत सरकारने या विषयाची दखल घेणे गरजेचे आहे.' ...