१९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत असं सोमय्या यांनी सांगितले. ...
Bangladesh Crime News: गेल्या काही काळापासून बांगलादेशमध्ये सुरू असलेली हिंदूंवर हल्ल्यांची मालिका अखंडपणे सुरू आहे. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल या हिंदू तरुणांच्या हत्यांना काही दिवस लोटत नाहीत तोच बांगलादेशमधील मैमनसिंह येथे आणखी एका हिंदू व्यक्ती ...
Giriraj Singh And Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...
मुद्द्याची गोष्ट : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या घटना केवळ अंतर्गत अस्थिरतेचे लक्षण नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेल्या आहेत. १९७१ मध्ये भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून जन्माला आलेल्या बांगला ...