संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय. ...
औरंगाबादहून सोलापूरला केवळ 4 तासांत तुम्ही पोहोचाल असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या उद्घाटनवेळी म्हटले होते. मात्र, या महामार्गावरुन 90 किमी प्रति तास यापेक्षा वेगाने गाडी पळवता येत नाही. ...
सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत २२ वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; पण दरवेळी अडचणी येत असल्यामुळे त्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. ...