नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर ...
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून कोरोना संक्रमण निवारणासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील वैद्यकीय संस्थांना एकूण ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. ...
तत्कालीन राजस्थान सरकारने 2018मध्ये फतेहगड तहसीलच्या निराना गावात अदानी ग्रुपला ही जमीन दिली होती. येथील 6500 बिघा जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. ...
कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावेत. कोणत्याही रुग्णाला गैरसोयीचा फटका बसू नये, याकरिता रुग्णांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले होते. तसेच, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याच ...
सरकारी व खासगी या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येत नाही. परिणामी, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना या रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. ही समस्या सोडविण्या ...
बई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. हे हेरिटेज तातडीने पूर्वस्थितीत यावे ही न्यायालयाची अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायालयाने सोमवारी पार्कमधील छत्री व इतर जुन्या बांधका ...