राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. ...
महानगरपालिकेकडून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना, येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
अनेक लोकांना थंडी तसेच तापासारखे आजार पुन्हा वाढू लागले आहेत. या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आरोग्य खात्यानेही काही सुचना जाहीर केल्या आहेत. ...
राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज नुकताच हवामान विभागाने दिला असताना राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 45° पर्यंत जाऊन पोहोचल्याचे चित्र आहे. ...