आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
देशातल्या अनेक शहरी भागांमध्ये दिवसाच नाहीतर रात्रीही प्रचंड प्रमाणात गरम होत असते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या भारतातील प्रमुख शहरे ही रात्रीच्या वेळीही उष्ण असतात. ...
अतिउष्णतेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर खूप वाईट परिणाम होत असल्याचं आता समोर आलं आहे. उष्णतेमुळे हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ...