च्यवनप्राश हे स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात, तर मग जाणून घ्या च्यवनप्राश खाण्याची योग्य वेळ काय आहे ते - ...
फक्त शरीराच्या बाह्यत्वचेवर जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेचा परिणाम नाही होत; तर अंतर्गत अवयवांवरही परिणाम होतो. त्वचा सुकणं, सुरकतणं, कोरडी पडणं, खरखरीत होणं हे परिणाम दिसून येतात. पण शरीरांतर्गत परिणाम उशिरा लक्षात येतात. त्यात आपण जर बिस्कीट, क्रीम्स, ...