१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आता अगदी सर्वसाधारण वाटणाऱ्या आजारांशी लढण्याचे आव्हान होते. अपुऱ्या आरोग्य सुविधा व तज्ज्ञांचा अभाव यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे. मात्र मागील ७१ वर्षांच्या कालावधीत आरोग्य क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगत ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यु ...
शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. ...
असे अनेक पदार्थ आहेत ज्यात 'बॅड स्टार्च'चं प्रमाण अधिक असतं. जर हे पदार्थ खाणे तुम्ही टाळले तर तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करु शकता. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नये. ...
किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे लघवी करताना होणाऱ्या त्रासाला केवळ यूरीन इन्फेक्शन म्हणून दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊ चार मुख्य कारणे... ...
येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ...