भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. ...
पाऊस ओसरला असला तरीही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात गेल्या तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे २ हजार २४४ रुग्ण मुंबई शहर-उपनगरात आढळल्याची नोंद आहे. ...
म्हसळा तालुका शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्याने येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची रु ग्ण सेवा ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीत कार्यान्वित होती. ...
गावापासून, तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा मजबूत असतानाही शासनाने बनविलेली इमारत गेल्या पाच वर्षापासून धूळखात पडली आहे. आदिवासी भागात ही इमारत असल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...
जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१ ...