तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला. ...
वर्धा तालुक्यातील केळापूर येथे अस्वच्छता व गावाच्या मध्यभागातून वाहत असलेला नाला त्यातील घाण व गावाच्या बाजुलाच शेणखताचे ढिगारे या साऱ्या प्रकारामुळे डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहे. ...
शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे. ...
मनोरुग्णांच्या खरुज लागणची अखेर प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शुक्रवारी अशा रुग्णांची डॉक्टर व परिचारिकांनी तपासणी करून आवश्यक मलम लावला. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच धुण्यासाठी पाठविले. शनिवारपासून रुग्णालयाच्या प ...
सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोल ...