अळूच्या पानांच्या वड्या आणि भाजी अनेक लोकं आवडीनं खातात. अळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अळूच्या पानांना औषधी मानलं जातं. ...
फुफ्फुसाचा कॅन्सर ही फार गंभीर समस्या असून याचं मुख्य कारण स्मोकिंग मानलं जातं. तसेच बदलत्या वातावरणामुळे होणारं वायू प्रदुषण आणि त्यात केलेलं स्मोकिंग यामुळे ही समस्या अधिक दुप्पट होते. ...
सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले. ...
मालेगाव तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमधील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने सोमवार पासून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तालुका वैद्यकीय अधिकारी निकम य ...
सिन्नर तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर दरम्यान पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय बैठक घेवून सदर मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव ...
अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं. ...