सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. ...
भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. ...
'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते. ...