राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे ...
आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ ...
पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे ...
जास्त वेळ झोपल्याने काय होतं याचा अनुभव तुम्हाला सामान्यपणे आला असेलच. जास्त झोपल्याने अनेकदा आळस, अंगदुखी अशा लगेच जाणवणाऱ्या समस्या होतात हे तुम्हाला माहीत असेलच. ...
सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी फार प्रगती केली आहे. परंतु, काही प्रकरणं अशी असतात, जिथे आधुनिक उपचारांचाही काही फायदा होत नाही. अशावेळी अनेकदा डॉक्टर जुन्या पद्धतींचा आणि तंत्राचा पुन्हा वापर करतात. ...
रंगांशिवाय आपलं जीवन अर्धवट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे अर्थताच रंगाचा आपल्या मूडचं आणि आरोग्याचं कनेक्शन असावं. ...
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयासह लगतच्या चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गर्भवती महिला व बाल रुग्ण मोठ्या संख्येने रेफर होत असल्याने सदर रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. ...