सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी-खोकला होणं ही साधारणं गोष्ट आहे. परंतु, जर तुम्हाला 12 महिन्यांपैकी 10 महिने सर्दी आणि खोकला राहत असेल किंवा वातावरण बदलल्यानंतरच नाही तर, इतर दिवशीही सर्दी-खोकल्याने हैराण होत असाल तर घाबरून जाऊ नका. ...
पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखीकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करुन घेणे गरजेचे असते. आपण या जागतिक मणकेविकार दिनी एक संकल्प करुया आणि आपल्या मणक्यांवर प्रेम करुया...! ...
प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाण्यात येते. धातूंचा शोध लागेपर्यंत मानव मातीच्या भांड्याचाच वापर करत असे. परंतु धातूंचा शोध लागल्यानंतर मातीच्या भाड्यांऐवजी धातूंच्या भांड्यांचा वापर करण्यात येऊ लागला. ...
फळ कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आलेले अनेकजण असतील. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात. ...
मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला. ...