काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन ...
वारंवार बोटे मोडण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला गंभीर आजाराचे शिकार बनवू शकते. ही सवय तुमच्या बोटांचा आकार बिघडण्यास कारणीभूत ठरतेच मात्र यासोबतच सांधेदुखीसाठीही कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्य ...
सीडीसीने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, अशी तीन ठिकाणे आहेत ज्यात विशेषत: कोरोनाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. सीडीसीच्या आकडेमोडातून हे समोर आलंय की रेस्टॉरंट्स, बार आणि जिम, या तिन्ही जागेवर संक्रमणाचा धोका हा जास्त असू शकतं. ...