हिवाळ्यात वातावरणातील गारवा वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका वाढतो. थंडीमुळे हृदयाच्या नसा गोठून जातात. ज्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. ...
एका चिमुकल्याचे आगमन होताच त्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथ्य सल्ले बाळाच्या आईच्या मनात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात. ...
भारत जगात दुसरं सर्वात मोठं डायबिटीज कॅपिटल होताना दिसत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं आणि तणावपूर्ण जीवन, खबार लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. अनेक लग्न समारंभांमध्येही बुफे ही पाश्चिमात्य जेवणाची पद्धत अवलंबली जाते. ...
आता चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून तुमचा बचाव करणार. कारण ब्रिटनच्या संशोधकांनी एक असं नोज ड्रॉप तयार केलंय ज्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया आहेत. ...
नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आ ...
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो. ...