उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या काळामधे सुरू होतो. या काळामधे वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही होते. घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जाते. ...
कडधान्य म्हणून आपल्या सर्वांना ठाउक असणारा वाल आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा घरामध्ये वालाची उसळ किंवा भाजी करण्यात येते. वालाच्या उसळीला अनेक ठिकाणी बिरड्याची उसळ असंही म्हणतात. ...
खरं तर मुलांना खाऊ-पिऊ घालणं आई-वडिलांसाठी फार अवघड काम असतं. अनेकदा मोठी माणसं जे करता त्याचचं अनुकरण मुलं करत असतात. मग ते वागण्या-बोलण्याच्या बाबतीत असो किंवा खाण्याच्या. ...
पपई म्हणजे अनेक आरोग्यदायी फळांपैकी एक... निसर्गतः उष्ण असलेले हे फळ अरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने शरीरासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदा होतो. ...
तुम्ही हे नेहमीच पाहिलं असेल की, आपल्याला कशाप्रकारची चिंता, उत्सुकता किंवा डिप्रेशन असतं तेव्हा आपण याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या समजू लागतो. ...
भारतात राहणाऱ्या लोकांना जपान आणि स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवतं किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ...