जिल्ह्यात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध जनजागृती अभियान राबवत आहोत. यात ७८१ संशयित आढळले ...
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अद्यापही याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. ...
चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो. ...
वर्कआउट हेल्दी अन् फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्कआउट करणं गरजेचं असतं. पण महिलांना प्रत्येकवेळी हे रूटिन फॉलो करायला जमेलच असं नाही. ...
जेव्हा विषय खाण्याचा येतो तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहणार. ...