द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडा ...
सध्याच्या दरापेक्षा कमी दरात बेदाण्याची विक्री केल्यास शेतकरी रस्त्यावर येऊन 'रास्ता रोको' आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला आहे. ...
Grape Farming Crisis : जालना जिल्ह्यातील कडवंची (Kadavanchi's grape) गावाला कधीकाळी 'द्राक्षांचे आगार' म्हणून ओळख मिळाली होती. मात्र, आज परिस्थिती उलटली आहे. पाच वर्षांत क्षेत्र १६०० वरून थेट ८५० हेक्टरपर्यंत घटले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Gra ...