द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Farmer Success Story: तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे. (Farmer S ...
Krushi Salla : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील हवामानात अनेक बदल होत आहेत. काही भागात अवकाळीच्या सरी बरसल्या. सध्या अवकाळी ढगांचे सावट घोंगावत आहे. त्यात उन्हाळी भुईमुग, केळी, अंबा, द्राक्ष पिकांची कशी काळजी घ्यावी, यासंदर्भात वसंतराव नाईक मराठव ...
Draksh Kharad Chatani कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष मालही देण्याचीही बळीराजाची गडबडघाई सुरू आहे. ...