द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
Grape Farmers : जालना जिल्ह्यात सध्या द्राक्ष बागांमध्ये कामाचा उत्साह आहे. ऑक्टोबर छाटणीसाठी शेतकरी आणि मजूर दोघेही व्यस्त झाले आहेत. परजिल्ह्यातून आलेले मजूर, वाढलेला खर्च आणि हवामानाची अनिश्चितता यामुळे द्राक्ष उत्पादक नव्या आशेने पुढील हंगामाची त ...
Draksha Sheti: द्राक्ष पीक हे अन्य फळबागांपेक्षा अत्यंत खर्चिक पीक आहे. द्राक्ष बागांच्या लागवडीसाठी पासून ते उत्पादनापर्यंत अन्य फळबागांच्या तुलनेत चार पटीने खर्च करावा लागतो. ...
Draksha Sheti सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत पाच टक्के क्षेत्रावर देखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडणार आहे. ...
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. ...