द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Grape Farming Crisis : जालना जिल्ह्यातील कडवंची (Kadavanchi's grape) गावाला कधीकाळी 'द्राक्षांचे आगार' म्हणून ओळख मिळाली होती. मात्र, आज परिस्थिती उलटली आहे. पाच वर्षांत क्षेत्र १६०० वरून थेट ८५० हेक्टरपर्यंत घटले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Gra ...
Agriculture News : द्राक्ष बागेच्या काळजीसह आंबा बागेचे व्यवस्थापन कसे करता येईल किंवा या काळात या दोन्ही पिकांसाठी कोणती कामे करणे आवश्यक आहे, हे समजून घेऊया. ...
bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत. ...
हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय मॉडेलमधून पुढील तीन आठवड्यांपर्यंत किती सिंचन आवश्यक आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते. ...