राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही ... ...