राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उप ... ...
सध्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. ...
Gram Panchayat: जिल्ह्यात होणाऱ्या १०९ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचना १४ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. ...
जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुका न झाल्याने २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे... ...