राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या १४ व्या वित्त आयोगातून थेट निधी ग्रामपंचायतीला दिल्यामुळे ग्रामपंचायती सधन झाल्याने गावचा विकास करण्यासाठी निधी अपुरा पडणार नाही. ...
अकोला : थेट सरपंचांना काही विशेषाधिकार देत, वारंवार होणार्या अविश्वासापासून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावरील अविश्वासावर विशेष ग्रामसभेची मोहर आवश्यक आहे, तसेच ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच निवडून आल्यानंतर पंचायतच्या पहिल्याच सभेत उपसरपंचाची ...
अकोला : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठय़ा प्रमाणात होणार्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाला ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. तर पर्यावरणातील इतरही घटकांमध्ये बदलांच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. ...
प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. ...
करंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची तक्रार तंटामुक्त गाव समिती ...
वाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
देवगड तालुक्यामध्ये ३० ग्रामपंचायतींवर सरपंचपदाची निवडणूक झाली होती. आता उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेले सदस्य आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मनधरणी करून आपल्याला उपसरपंचपद मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...