राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्या शौचालयांमध्ये हयगय केल्याप्रकरणी तेल्हार्यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. ...
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचाय त हागणदारीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदान साठी करण ...
आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध माग ...
अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार न ...
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात ...
बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. ...
अकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडू ...