राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजक ...
विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित सरपंच पदासह आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाºया इच्छुक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
आखीवरेखीव काटकोनात रस्ते, पूर्व-पश्चिम बाजारपेठ, गावच्या मध्यभागी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व पिण्याच्या पाण्याचा आड आणि भीमा नदीकिनारी सुंदर घडीव पाणवठे व कमानी घाट हे वर्णन आहे पेशवेकालीन फुलगाव या खेड्याचे. या गावाला जोड मिळाली प्रशासन आणि लोकसहभ ...
वाशिम: राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी ग्रामसभा न घेता ती इतरत्र दिवशी घेण्यात यावी, असा पवित्रा घेऊन जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त ...
उमेदवाराला नामांकन अर्ज सादर करतानाच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी सक्षम अधिका-याकडे कागदपत्रे सादर केल्याचा पुरावा म्हणून पावती जोडावी लागत होती. परंतु सहा महिने उलटूनही पडताळण्या समित्यांकडून वैधता होत नसल्याने अनेक उमेदवारांचे सदस्यत्वपद रद्द केले जा ...
तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला. ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील मार्च ते मे २0१८ या कालावधीत मुदत ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...