राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच दारूबंदीचा ठराव झाला; पण तो कागदावरच की काय म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गातून नाराजीचा सूर ...
रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्र ...
हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. १० फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, सरपंच आणि चार सदस्य असल्यामुळे ...
राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रापंचा पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकी ...
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले. ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येत आहेत; मात्र तांत्रिक अडचणींमुळे नामनिर्देशनपत्र अपलोड करण्यात अडचण येत असल्यामुळे अर्ज साद ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंच ...