राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्ह्यातील १४ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी ८.८१ कोटी रुपयाचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून त्यापैकी ९० लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे. ...
नांदूरवैद्य : स्वच्छ भारत अभियानानंतर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त अभियान सुरु राबविण्यासाठी येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे ...
गोदावरी नदीला आलेल्या महापुरात गिरणारे रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुरवस्था झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. ...