राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे द ...
कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग अनुदानातून महिला बालकल्याण विकास योजनेसाठी राखीव निधीतून अंगणवाड्यांसाठी धान्य साठवणुकीसाठी व अन्न शिजवण्यासाठी भांडी उपलब्ध करून दिली आहेत. ...
मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हा ...