लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लॉकडाऊनमुळे सध्या गावांतील भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे अनेकांनी दुचाकीवरून गावांमध्ये घरोघरी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. मुलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथील सचिन बक्त हा इसमही दुचाकीवरून एटापल्ली तालुक्यातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. ...
गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्य ...
मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचाय ...
सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच ...
आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काहींनी याकडे पाठ फिरविल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ती ...