राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत ... ...
येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ...
नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. ...
सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपं ...
मुसळगाव : सिन्नर शहरालगतच्या कुंदेवाडी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होऊन नम्रता पॅनलने सत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व गाजवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. ...